कोल्हापूर,सातारा,सांगलीत महापुराने हाहाकार!
सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली असून बहुसंख्य भागात पाणी साठलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी सर्वच तालुक्यांना अतिवृष्टी चा फटका बसला असून तिथे जनजीवन विस्कळित झाले …
सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली असून बहुसंख्य भागात पाणी साठलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी सर्वच तालुक्यांना अतिवृष्टी चा फटका बसला असून तिथे जनजीवन विस्कळित झाले …
मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० व कलम ३५(अ) काढल्यानंतर चर्चेत आलेलं नाव म्हणजे ५ वे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल. जम्मू …
आज सकाळी संसदेच्या कार्यवाही सुरू झाल्यानंतर विधेयक चर्चेसाठी ठेवण्यात आला व चर्चा होत असताना सरकार व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली पण चर्चे दरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे …
मंगळवारी मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात विजय मिळवणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशी सुषमा स्वराज यांनी संवाद साधला. आणि त्यांना भेटण्यास बोलावले …
Read moreसुषमाजींनी साळवेंना पाठवलेल्या त्या मॅसेजने केलं सर्वांना भावुक…
परिणीती आजकाल तिच्या जबरिया जोडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्या सोबत सिद्धार्थ मल्होत्रा आहे. पुणे टाइम्सला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत परिणीती म्हणाली …
मेलबर्न येथे होणार्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान व्हिक्टोरियन राज्यपाल लिंडा डेसाऊ हा पुरस्कार शाहरुख ला प्रदान करतील. शाहरुख खान या सोहळ्यात प्रमुख अथिति म्हणून …
Read moreशाहरुखला गौरवण्यात येईल ‘एक्सेलेन्स इन सिनेमा’ पुरस्काराने.
आज सकाळीच भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये भारताच्या संविधानमधील कलम ३७0 व कलम ३५ अ काढून टाकण्यासंबंधी प्रस्थाव मांडला व तो राज्यसभेने बहुमताने मंजूर …
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘खानदानी शफखाना’ रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची सुरुवात खूपच कमकुवत झाली असून रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याचा फक्त …
सुरक्षा दलांनी अमरनाथ यात्रेवरील मोठा हल्ला उधळून लावला आहे. सीआरपीएफ, जम्मू-कश्मीर पोलिस आणि लष्कराने शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, …
Read moreअमरनाथ यात्रेवरील दहशदवादी हल्ल्याचा कट रोखण्यात सैन्यदल यशस्वी.
दरवर्षी जगभरात क्षयरोगाचे सुमारे 9 दशलक्ष नवीन रुग्ण आढळतात, त्यातील 32 टक्के भारतातील असतात. टीबी रोग आजकाल एक धोकादायक प्रकार घेत आहे या तथ्यावरून या …
Read moreआता होईल क्षयरोगाचा १००% उपचार, भारतीय वैज्ञानिकांचा शोध.