काय असं घडलं की, भाजपाची सत्तेची गणिते चुकायला लागली…?

भारतीय जनता पक्ष हा २०१४ आणि २०१९ साली दोन्ही वेळेस सत्तेत आरूढ झाला. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा साफ पराभव होत आहे. केंद्रातर्फे घेण्यात येणारे निर्णय हे धाडसी आणि दूरगामी दृष्टिकोन बाळगून आहेत. काही राज्यातून त्यांचा विरोध हा होतच आहे. राज्य आणि राष्ट्र यांची धोरणे ठरवताना भाजपला पुन्हा एकदा कंबर कसावी लागेल.   कोणती राज्ये ठरली भाजपविरोधी … Read more

एक्झिट पोल सध्या तरी विरोधकांच्या विरोधात..!

Maharashtra exit poll

‘एक्झिट पोल’ हा भाजप – शिवसेना युतीला सहाय्यक असा दाखवला गेला आहे. महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे चित्र दाखवले जात आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची मात्र ‘दिल की धडकन’ तेज होऊ लागली आहे.राज्यात विविध ठिकाणी मातब्बर नेतेमंडळी पडण्याचे आसार आहेत.    यावेळची निवडणूक म्हणजे दिवाळीअगोदर एक पर्वणीच होती. २१ तारखेला झालेल्या मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या … Read more

निवडणुकी पूर्वीच विखुरला विरोधी पक्ष…असा होईल शिवसेना-भाजपाला याचा फायदा

शिवसेना-bjp

निवडणूक घोषणेच्या अगोदरच भाजप-शिवसेनेविरोधात एकत्र येण्याची विरोधकांची योजना संपुष्टात आलेली दिसते. समाजवादी पक्ष कॉंग्रेसला सोबत न घेता एकट्याने निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांनीही स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कोणत्याही वेळी जाहीर केल्या जाऊ शकतात. सत्ताधारी भाजप-शिवसेनेसमोर विरोधी पक्ष कोसळत आहेत. एकदा कॉंग्रेससमवेत एकत्र निवडणुका लढवण्याची घोषणा करणारा … Read more

युतीसाठी भाजपचा नवीन फॉर्मुला, आता शिवसेनेच्या निर्णयावर लक्ष.

bjp shivsena yuti

जस जशी निवडणुक जवळ येत आहे तस तशी जागावाटपाची उत्कंठा वाढतच आहे कारण मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्ष प्रवेशांमुळे जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. परंतु यावर भाजप ने एक उपाय सुचवला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपने आपला फॉर्म्युला तयार केला असून, यामध्ये निम्म्या-निम्म्या जागांची मागणी तुर्तास अमान्य केली आहे. भाजपने शिवसेनेला १२० जागा देऊ … Read more

हि ‘आचारसंहिता’ नक्की असते तरी काय? जाणून घ्या याबद्दल सर्वकाही.

code of conduct

निवडणूका सुरू झाल्या की एक शब्द आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो तो म्हणजे आचारसहिता. पण आचारसंहिता लागू झाली म्हणजे काय झाले? हे खूप जणांना माहित नसते त्याचे उत्तर आज आम्ही आपणाला देणार आहोत. निवडणूका जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करते. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाने ठराविक नियम केलेले असतात व ते नियम पाळणे राजकीय पक्षांना व … Read more

छगन भुजबळांची होऊ शकते “घर वापसी”, पक्षात घेण्याबाबत मात्र शिवसेनेत दोन मतप्रवाह…

chhagan bhujbal can rejoin shivsena

कॉंग्रेस आणि एनसीपीचे नेते एक-एक करून पार्टी सोडून जात असताना अजून एक नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि ते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ. बहुतेक सर्व नेते भाजप मध्ये जात असताना भुजबळ मात्र घरवापसी करण्यास उत्सुक असल्याचे कळते. छगन भुजबळांसह अजून काही नेते शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर भुजबळांचा … Read more

या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांनी जिंकली पूरग्रस्तांची मने !

aditya thakre

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच त्यांच्या पर्यंत मदत पोचली आहे की नाही याची चौकशी केली व पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप झाल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर तर बुधवारी सांगली व सातारा जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये भेट दिली. या चार जिल्ह्याच्या भेटीत युवासेना प्रमुख आदित्य … Read more

उध्दव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांची पाठराखण…ईडी च्या नोटीसीवर अशी मांडली शिवसेनेची भूमिका.

उध्दव ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयान (ईडी) ने नोटीस पाठवल्यापासून त्याचे परिणाम महाराष्ट्रभर दिसत आहेत. राज्यातील प्रत्येक ठाकरे घराण्यावर प्रेम करणारा व मनसेसैनिक हा या प्रकारांमुळे संतापला असून त्याचा रोष २२ ऑगस्ट रोजी निघण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपप्रणीत सरकार हे एक प्रकारचे सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप याठिकाणी केला जात आहे. अशातच मातोश्रीवर आयोजित … Read more

मी योग्य वेळी बोलेनच, तुम्ही शांत रहा…राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

raj-thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडी संचानालायाने नोटीस बजावली असून २२ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.अशावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते जमू शकतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनेही होऊ शकतात. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्र सैनिकांना शांतता राखण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या … Read more

शिवसेनेत येण्यासाठी राज्यातील नेते उत्सुक

शिवसेना

राजकारणात पक्षनिष्ठा कशी असावी याचे सर्वात चांगले उदाहरण द्यायचे झालेच तर शिवसैनिक हा शब्द त्यासाठी योग्य ठरेल. पण ज्याप्रमाणे सत्ता बदलत जाते त्याप्रमाणे सत्तेच्या मागे जाणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. गेल्या ५ वर्षात भाजपा मध्ये झालेले पक्षप्रवेश हे त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ३० जुलै रोजी भाजपामध्ये … Read more